15 Best News Portal Development Company In India
विशेष बातम्या

पुण्यातील विषारी दारू प्रकरणी मोठी कारवाई; 9 पोलीस अधिकारी-कर्मचारी निलंबित

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात उघडकीस आलेल्या विषारी दारू विक्री प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. कर्तव्यात निष्काळजीपणा आणि योग्य पर्यवेक्षणाचा अभाव आढळून आल्याने एकूण 9 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रकरणात 3 अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या अवैध विषारी दारू विक्रीकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दापोडी पोलीस चौकीशी संबंधित प्रकरणात 6 अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. या

राजकारण

पुण्यातील विषारी दारू प्रकरणी मोठी कारवाई; 9 पोलीस अधिकारी-कर्मचारी निलंबित

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात उघडकीस आलेल्या विषारी दारू विक्री प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. कर्तव्यात निष्काळजीपणा आणि योग्य पर्यवेक्षणाचा अभाव आढळून आल्याने एकूण 9 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रकरणात 3 अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या अवैध विषारी दारू विक्रीकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दापोडी पोलीस चौकीशी संबंधित प्रकरणात 6 अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. या

15 Best News Portal Development Company In India
मत-विमत

कल्पना सरोज – ज्या एकदा मरायला निघाल्या होत्या, त्याच आज पद्मश्री पुरस्कार विजेत्या आणी कोट्यवधींच्या मालकीण आहेत.

महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील रोपरखेडा गाव. दलित समाज. वडील पोलीस कॉन्स्टेबल. घरात शिक्षणाची आस होती. कल्पना हुशार होती. शाळेत जायची. स्वप्ने होती. पण वयाच्या बाराव्या वर्षी लग्न लावून दिले. मुंबईच्या उल्हासनगरच्या झोपडपट्टीत सासर होते. दहा बाय पाच फुटाच्या खोलीत बारा ते पंधरा माणसे. तिथे तिच्यावर अत्याचार झाले. मारहाण झाली. रोज छळ. ती इतकी खंगली की एक दिवस वडील अचानक भेटायला आले तेव्हा त्यांनी मुलीला ओळखलेच नाही. त्यांनी त्याच दिवशी तिला घरी आणले. गावी परतल्यावर टोमणे सुरू झाले. परत आलेली सून म्हणजे गावासाठी विषय. ते असह्य झाले. एक दिवस तिने उंदीर मारण्याचे

विज्ञापन
best news portal development company in india